Ad Code

Responsive Advertisement

फ्रिजमधील वस्तू ग्रहण केल्याने भारतीय जनतेमध्ये तसेच स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण

भारतीय जनतेमध्ये तसेच स्त्रिया मध्ये  कँसरचे वाढते प्रमाण : - 
 फ्रिजमधील वस्तूंचा आणि कॕन्सरचा काय संबंध ?
◆ दुधापासुन दही  
◆ बटर पर्यंत 
◆ साबुदाण्यापासून सोया सॉसपर्यंत पीठ,
◆ पोहे, 
◆ रवा, 
◆ लोणचे, 
◆ पापड, 
◆ मसाले, 
◆ सुकामेवा, 
◆ भाजीपाला 
जे असेल ते 
फ्रीजमध्ये ठेवले जातात 
ही महिलांची मानसिक वृत्ती झाली आहे. शहरी आणि ग्रामीण भागात फ्रिज हा मोठा प्रमाणात दिसून येत आहे.इतकंच नाही तर 
अर्धवट खाल्लेली फळ,
◆ कालची शिल्लक राहिलेली 
■ डाळ, 
■ भाजी, 
■ चपाती तेही दोन दिवसांपूर्वीची राहिलेली  
■ मसालावाटण, 
■ सर्वप्रकारची कडधान्ये, 
■ वेगवेगळी मसाला पाकिटं तीही उघडी, 
■ उरलेली शितपेये,  
■ मिठाया, 
ज्याची गरज सुद्धा नाही ते सुद्धा फ्रिज मध्ये ठेवले जात आहे.
     या सर्व वस्तू तुमच्या फ्रीजमध्ये सुखाचा संसार करत आहेत, असा तुमचा गैरसमज आहे.चुकून ही तुम्ही स्वतःला चांगले वाटून घेऊ नका. फ्रिज मधे ठेवल्याने सर्व सुखरूप राहतात.त्यांना काही होत नाही.हे तुमची मानसिकता झालेली आहे. सर्वात जास्त कॕन्सरचे विषाणू  फ्रीज मध्ये पाहायला मिळताच.कारण ते येथेच तयार होत आहेत. 
पण १००० व्यक्तींचा अभ्यास केल्यावर हे दिसून आले की, यातील ५३८ जणांना कॅन्सरची लागण झाली असून, यात स्त्रियांचं प्रमाण अधिक आहे.आणि आश्चर्य म्हणजे या ५३८ ठिकाणी नोंदी केल्याप्रमाणे फ्रीजमध्ये सुखाचा संसार हा आजारांचा संसार सुरू आहे.त्यामुळे cancer हा रोग सर्व घरात दिसत आहेत.
■ फ्रीज खचाखच भरण्यापेक्षा, लागते तेवढेच आणा. 
■ इडली, डोसा, 
■ वडा सांबरच पीठ आणा ताज ताज करण्यापुरतं.
आठ आठ दिवसाच नाही. 
■ चणा डाळीचं पीठ, 
■ जोंधळा पीठ, 
■ कडधान्ये यांना फार लवकरच कीड लागते. आणतानाच कमी आणून उन्हात वाळवून ठेवा.
फळभाज्या, पालेभाज्या दोन दिवसांत संपेल एवढीच आणा. 
दूध ४८ तासांत वापर करा. शिल्लक राहिलेलं दूध  फेकून द्या.झाडांना द्या.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.

फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या